राष्ट्रीय

January 22, 2026 1:53 PM

views 44

मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांना काहीसा पायबंद बसला आहे. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं असून मोसमातल्या पहिल्या हिमवृष्टीची प्रतीक्षा पर्यटक करीत आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधे कडाक्याची थंडी आहे. तापमापकातला पारा ल...

January 22, 2026 1:48 PM

views 98

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेननं पुरुष एकेरी गटात हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला २१-१०, २१-११ असं नमवलं तर महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूनं ड...

January 22, 2026 1:44 PM

views 36

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक झाली. सुरक्षा दलाकडून या परिसरात शोधमोहीम सुरू असताना या चकमकीला सुरुवात झाली. यात काही नक्षली मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बाकीचे नक्षली जंगलात आणि डोंगराळ भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्...

January 22, 2026 1:39 PM

views 51

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्...

January 22, 2026 1:33 PM

views 38

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे- मंत्री के. राममोहन नायडू

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितलं. ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत आयोजित सत्रात काल बोलत होते. भारत आता उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिला नसून जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला आहे, असं नाय...

January 22, 2026 11:50 AM

views 48

भारत त्याच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

भारत, अणुउर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, त्यासाठी सर्वोच्च सुरक्षा निकष कायम ठेवत ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने सुधारणा केल्या जात असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल स्पष्ट केलं. दिल्लीत माध्यम प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत संवाद साध...

January 22, 2026 11:41 AM

views 115

नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.

नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत...

January 22, 2026 10:01 AM

views 41

लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी

दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काल, लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. या साहाय्यामुळे देशातल्या साडेपंचवीस लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांना फायदा होणा...

January 21, 2026 7:26 PM

views 70

एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होणार-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोस इथं आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कप्लन यांची भेट घेतली. जग भारताकडे जागतिक नवोन्मेषाचे चालक म्हणून पाहत आहे, असं वैष्णव म्हणाले. एआय पायाभूत सुविधांमधे ७० अब्ज अमे...

January 21, 2026 1:39 PM

views 56

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे.  समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.