August 14, 2026 9:21 PM
25
गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद
गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी ७६ टक्के कंपन्या कधीच सुरू झालेल्या नसतात. एकत्रीकरणामुळं १२ टक्के तर विसर्जित झाल्यामुळं २ टक्के कंपन...