August 4, 2026 8:13 PM

views 84

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी तीन वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रीमंडळानं आज झालेल्या बैठकी...

August 4, 2026 3:30 PM

views 14

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. ९० च्या द...

August 4, 2026 2:20 PM

views 27

भारतासह साठ देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या आयात शुल्काविरोधात 25 अमेरिकी राज्यं न्यायालयात

भारतासह साठ देशांवर नव्याने आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर  डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या २५ राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेम...

August 4, 2026 2:09 PM

views 25

राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्यात कपात केली जाणार नाही – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६' अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सर...

August 4, 2026 1:53 PM

views 75

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक  डी वाय पाटील यांचं निधन

 झालं. ते ९० वर्षांचे होते.  राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्द...

August 4, 2026 1:35 PM

views 39

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर...

August 4, 2026 3:02 PM

views 32

विद्यार्थी आंदोलनावर पोलिस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि वारंवार कामकाज तहकूब झालं.    विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब...

August 4, 2026 1:15 PM

views 42

डाबरच्या उत्पादनांच्या ‘100 टक्के’ दाव्यांवर FSSAIची कारवाई

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खाजगी आस्थापनेला, मध, गायीचे तूप आणि खाद्य तेल यांच्यासंबंधी 100 टक्क्यांचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणार आहे. आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डाबर इंडिया ...

August 3, 2026 8:43 PM

views 41

विविध मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ, २ विधेयकं मंजूर

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही.  या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्य...

August 3, 2026 8:38 PM

views 32

पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान

सर्व रस्त्यांच्या कडेला, पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील, हे सुनिश्चित करावं, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं, असं न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या...