July 31, 2026 8:57 PM
7
पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून भारतानं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला.
पाकव्याप्त काश्मीरमधे पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधे ४० हून...