राष्ट्रीय

December 7, 2024 11:04 AM

views 57

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ 'रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण' हे ब्रीद न ठेवता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून...

December 7, 2024 8:01 PM

views 28

अहमदाबाद इथं बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित  बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यात बीएपीएस च्या कार्यकर्त्यानी केलेल्या मदतीची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. भारताच्या ‘एक पेड माँ के नाम’...

December 7, 2024 10:09 AM

views 39

देशभरात नवीन 85 केंद्रीय विद्यालयं होणार सुरु , महाराष्ट्रातील तीन ठिकाणांचा समावेश

केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील एनडीआरएफ परिसर, सुदुंबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी एक अशा तीन विद्यालयांचा समावेश आहे. 85 नवीन केंद्रीय व...

December 6, 2024 8:12 PM

views 46

उत्तरप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

उत्तरप्रदेशात कनोज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात ८ जण मरण पावले असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली . जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे. जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी अपघातस्थळी पोचून मदत कार्याची द...

December 6, 2024 8:07 PM

views 46

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातर्फे मंत्र्यांचं एक पथक पाठवलं असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यांमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या ...

December 6, 2024 8:02 PM

views 24

दिशाभूल बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध – राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज सांगितलं. अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्य...

December 6, 2024 8:17 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन

ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य भारतातील उत्पादन आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इ...

December 6, 2024 7:17 PM

views 17

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा मृत्यू झाल्याची कोणतीही आकडेवारी नाही – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत आज दिली. श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारामध्ये प्रदूषण हे महत्त्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या एका...

December 6, 2024 3:22 PM

views 16

उद्या देशव्यापी क्षयरोगी निर्मूलन मोहिमेची सुरुवात होणार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा  उद्या हरयाणातील पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील. देशातल्या ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ३४७ जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम १०० दिवस चालणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी २०१८ मध्ये क्षयरोग निर्मूलन ...

December 6, 2024 2:55 PM

views 29

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भुवनेश्वर इथं नवीन न्यायालय संकुलाचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. गरिबांना अनावश्यक त्रासदायक ठरणारी, न्यायापासून वंचित ठेवणारी आणि खटले सातत्यानं पुढे ढकलण्या...