October 11, 2024 3:05 PM
58
प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही-प्रधानमंत्री
हे युग युद्धाचं युग नसून प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही. युरेशिया आणि पश्चिम आशिया प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओसच्या व्हिएन्तिआन इथं झालेल्या एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत आज ते बोलत होत...