प्रादेशिक बातम्या

August 15, 2024 6:59 PM

views 33

राज्याचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल...

August 15, 2024 7:04 PM

views 36

लाडकी बहीण योजनेच्या ८० लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांनी नोंदणी...

August 15, 2024 4:07 PM

views 40

राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.   राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल...

August 15, 2024 3:44 PM

views 30

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत ...

August 15, 2024 10:34 AM

views 16

राज्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा अभियान’ जल्लोशात सुरु

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र 'हर घर तिरंगा अभियान' जल्लोशात सुरु आहे. कोल्हापूरमध्ये काल तिरंगा देशभक्ती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. तर रत्नागिरीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातून काल भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आ...

August 14, 2024 8:17 PM

views 42

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर...

August 14, 2024 7:27 PM

views 23

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रात प्रभावी सेवा देण्यासाठी डीजीटल आरोग्य शिक्षणाला चालना देणारा करार नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात झाला.   नवी दिल्ली इथे झालेल्या कराराच्या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा तसंच आरोग्य विद्यापीठाच्या कु...

August 14, 2024 6:54 PM

views 50

राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

  हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.   स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदया...

August 14, 2024 5:06 PM

views 40

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईनचं आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं. व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून ह...

August 14, 2024 3:56 PM

views 43

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.