प्रादेशिक बातम्या

August 12, 2025 8:08 PM

views 58

राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी

राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा  निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मि...

August 12, 2025 3:32 PM

views 45

‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.   पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या अभियानाअंतर्गत पालिकेच्या क्रीडा विभागानं तिरंगा द...

August 12, 2025 3:37 PM

views 34

मुंबईत १८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे. केंद्रसरकारचे  मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यव...

August 11, 2025 7:11 PM

views 24

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झालं. या स्पर्धेचं आत्तापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली.   १० दिवस चालणाऱ्या य...

August 11, 2025 7:06 PM

views 58

राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात होणार

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबई इथे मंत्रालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुणे इथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ठाणे इथ...

August 11, 2025 7:14 PM

views 1.9K

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% वाढ

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केली आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना आता ५३ ऐवजी ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. १ जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जा...

August 11, 2025 7:00 PM

views 62

नाशिकमध्ये ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या मोहिमेचा प्रारंभ

'सण महाराष्ट्राचा- संकल्प अन्न सुरक्षेचा' या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ आज नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेते, हॉटेल्स, आणि तत्सम व्यवसायिकांकडून खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेल, दूध, तूप आदी पदार्थांचे ...

August 11, 2025 6:52 PM

views 48

राज्यात हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत विविध उपक्रम

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरात हरघर तिरंगा या मोहिमेसह अन्य उपक्रम राबवण्यात येत आहेत.    माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा देशभक्तीपर चित्रपटांचा महोत्सव आजपासून मुंबई तसंच नवी दिल्ली इथे सुरू झाला. भारत...

August 11, 2025 7:20 PM

views 43

पुण्यात वाहन दरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू, २९ जखमी

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून ८ जणींचा जागीच मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त...

August 11, 2025 6:38 PM

views 60

राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा आजपर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महायुती सरकारमधल्या कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईसह राज्यभरात आंदोलन केलं. त्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.