राष्ट्रीय

July 13, 2024 8:40 PM

views 46

कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड

सर्वसामान्य लोकांना कायद्याची मुलतत्त्वे जर सोप्या भाषेत समजाऊन देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे. असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौमधे डॉ. राममनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कायद्याचं शिक्षण प्राद...

July 13, 2024 3:20 PM

views 40

पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांचा सरकार स्थापनेचा दावा

नेपाळमधे पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची काल रात्री उशिरा भेट घेऊन ओली यांनी नेपाळ काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा अपल्याला असल्याचा दावा सादर केला. य...

July 13, 2024 9:18 PM

views 53

महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं...

July 13, 2024 10:21 AM

views 24

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा मे महिन्यातील वाढीचा दर 5 पूर्णांक 7 टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं यासंदर्भातील आकडेवारी काल जाहीर केली. खाणकाम क्षेत्रात दरवर्षी वाढ ...

July 13, 2024 10:18 AM

views 45

जे पी नड्डा यांनी घेतला आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले कीं, या दोन्ही योजना आपापली उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत....

July 13, 2024 1:38 PM

views 53

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं ‘DD-Robocon’ India 2024 चं आयोजन

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्यावतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर 'DD-Robocon' India २०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली ४५ हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.डीडी-रोबोकॉनमधील विजेता स...

July 13, 2024 3:10 PM

views 44

नीती आयोगाचा 2023-24 वर्षासाठीचा शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी

  नीति आयोगानं काल २०२३-२०२४ साठीचा SDG इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी केला. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी आधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम आणि नीतिआयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भार...

July 13, 2024 9:18 AM

views 33

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला – उपराष्ट्रपती

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला असून तो विशेषकरुन युवा पिढीच्या फायद्याचा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल मुंबईतल्या शैक्षणिक संस्थेत 'भारताचं सबलीकरण-2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिक...

July 12, 2024 8:32 PM

views 38

२५ जून संविधान हत्या दिन म्हणून घोषित

२५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. १९७५ साली याच दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येणार आहे. भारताचं संविधान पायदळी तुडवलं गेलं तेव्हा काय घडलं होतं, याची आठवण करून ...

July 12, 2024 2:47 PM

views 63

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.  राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओल...