राष्ट्रीय

November 22, 2024 3:29 PM

views 40

८२ युवा कलाकारांचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मान

२०२२ आणि २०२३ या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणिश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळालेल्यांत अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कला आणि कठपुतळी नृत्य क...

November 22, 2024 2:44 PM

views 51

विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे, यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. त्या आज हैद्राबाद इथं लोक मंथन कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत बोलत होत्या. राष्ट्रपतींनी यावेळी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचं औपचारिक उदघाटन क...

November 22, 2024 1:28 PM

views 34

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची घेतली भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लाओसमध्ये व्हिएन्तियान इथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली. निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागिदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. त्यानंतर सिंग यांनी फिलि...

November 22, 2024 1:23 PM

views 34

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्...

November 22, 2024 1:03 PM

views 47

काँग्रेसने मणिपूरमधली परिस्थिती संवेदनशील केल्याचा भाजपचा आरोप

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी ...

November 22, 2024 1:40 PM

views 42

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत १० माओवादी ठार

छत्तीसगड मधे सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज किमान १० माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात माओवादी अतिरेकी दडून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं संयुक्त शोधमोहीम सुरु केली होती. त्या दरम्यान भेज्जी परिसरात झालेल्या गोळीबारात हे अतिरे...

November 21, 2024 8:09 PM

views 22

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंद

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेह...

November 21, 2024 8:08 PM

views 34

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली. ...

November 21, 2024 8:07 PM

views 28

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार- डॉ. मनसुख मांडवीय

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते आज पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्...

November 21, 2024 8:05 PM

views 34

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक – शक्तिकांत दास

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि  गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक आहे.  किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं प्रतिपादन  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ग्लोबल साऊथच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.