November 15, 2024 10:53 AM

views 58

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल ‘वॉक फॉर व्होट’ या प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळ...

November 15, 2024 11:51 AM

views 33

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचवेळी ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत. कालही विविध पक्...

November 15, 2024 10:27 AM

views 17

सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ...

November 15, 2024 12:20 PM

views 65

देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं प्रतिपादन

आदिवासी समुदायाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी काल देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं राष्ट्र...

November 14, 2024 8:37 PM

views 37

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्या पुष्कर इथं १०५ व्या जाट परिषदेला संबोधित करत होते. नव्या पिढीमध्ये नैतिकता रुजवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग दाख...

November 14, 2024 8:32 PM

views 26

भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल – राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.    जनजातीया गौरव दिवसांनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज देशवासीयांना संदेश दिल...

November 14, 2024 8:24 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवाची संकल्पना प्रगतीशील भारतासाठी शांतता आणि सौहार्द अशी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्दिष्ट बोडोलँडसह आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्था...

November 14, 2024 8:17 PM

views 39

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान झालं असून, आज संध्याकाळी मतमोजणीही सुरु झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी होत असून, त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, तर अंतिम निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, असं श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं सांगितलं.  या निवडणुकीत २२५ जागांसाठी ८ ह...

November 14, 2024 8:01 PM

views 10

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. गेल्यावर्षी याच काळात ४३६ अब्ज ४८ कोटी डॉलर्सची निर्यात झाली होती, ती यावेळी ४६८ अब्ज २७ कोटी डॉलर्सवर पोचली. ही वाढ ७ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

November 14, 2024 7:58 PM

views 43

महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर १३-० असा विजय

बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर १३-० असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत ५ गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेमसियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारताचा यानंतरचा साम...