February 2, 2025 12:15 PM

views 32

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल-माणिकराव कोकाटे

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रो...

February 2, 2025 12:07 PM

views 31

गडचिरोली जिल्ह्यातले पंचायत समितीचे माजी सभापती यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची काल नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त आहे. मडावी हे भामरागड तालुक्यातल्या कियर इथले रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. घटनास्थ...

February 2, 2025 11:42 AM

views 19

सुदानमध्ये निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार

सुदानची राजधानी खार्टूममध्ये ओमदुरमन शहरातल्या बाजारपेठेत काल निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार झाले तर दीडशेहून अधिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या परिसरातून हा हल्ला झाला, तसंच त्यात ड्रोनचाही...

February 2, 2025 11:40 AM

views 41

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्कराकडून हवाई हल्ले

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्करानं काल रात्री हवाई हल्ले केले. आयसिसचे म्होरके त्यात मारले गेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. ट्रंप यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरची अमेरिकेची ही पहिलीच कार्यवाही आहे. यात कोणताही सर्वसामान्य ना...

February 2, 2025 2:13 PM

views 33

T-20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना आज मुंबईत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज मुंबईत वानखेडे मैदानावर होणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर सहा फेब्रुवारीपासून पन्नास षटकांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात...

February 2, 2025 2:25 PM

views 23

पाणी प्रश्नाबाबत जागृतीसाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानकडून जलसंवाद परिषदेचं आयोजन

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जलसंवाद २०२५ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्याची पाण्याची गरज आणि पाणी उपलब्धतेच्या संभाव्य उपाययोजना या संदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. चिकलठाणा परिसरात मसिआ संघटनेच्या सभागृहात आज सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या परिषदेला ...

February 2, 2025 10:38 AM

views 45

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या मांडणार

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीनं दिलेला अहवाल उद्या म्हणजे सोमवारी लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष जगंदबिका पाल आणि सदस्य संजय जयस्वाल हा अहवाल सादर करणार आहेत. समितीनं अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हा अहवाल गुरुवारीच सुपूर्द केला आहे.

February 2, 2025 3:04 PM

views 29

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे. भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमाने प्रचार करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आरके पुरम इथं आज जाहीर सभा होणार आहे, तर भाजप ने...

February 1, 2025 8:31 PM

views 49

छत्तीसगडमधे संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार झाले. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. गंगलूर भागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळताच जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त दलानं ह...

February 1, 2025 8:03 PM

views 50

आगामी आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर /संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा, कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्...