December 9, 2025 8:16 PM

views 75

विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल – गृहमंत्री अमित शहा

स्वातंत्र्य लढ्यावेळीच नव्हे तर आज आणि २०४७मध्ये विकसित भारत झाल्यानंतरही वंदे मातरम या गीताची गरज भासेल, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. ते राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते. दोन्ही सभागृहांमध्ये वंद...

December 9, 2025 3:09 PM

views 44

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी होणार

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबीत होणार असून यात भाग घेणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयनं प्रसिद्ध केली आहे. एकंदर २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडू यात सहभागी होतील. २०२६च्या आयपीएलमध्ये ७७ खेळाडूंसाठी जागा उपलब्ध असून त्यातल्या ३१ परदेशी खेळाडूंसाठी आहेत. आत्तापर्य...

December 9, 2025 3:06 PM

views 67

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.   गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी २१ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर ग...

December 9, 2025 3:02 PM

views 61

नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हस्तकला पुरस्काराचं वितरण

वर्ष २०२३ आणि २०२४ साठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी यांनी आज नवी दिल्लीत वितरित केले. विविध हस्तकला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकंदर ४८ जणांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. या क्षेत्रामुळे विशेषतः ग्रामीण भागात ३२ लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होत असल्याची बाब राष्...

December 9, 2025 2:51 PM

views 27

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं सरकारचं ध्येय

डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे. असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार, राज्यांसोबत काम करत आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्त...

December 9, 2025 1:42 PM

views 60

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा ३५ कोटी ७ लाख टनांवर जाईल – केंद्रीय कृषीमंत्री

देशातलं अन्न धान्य उत्पादन यंदा ३५ कोटी ७ लाख टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं आज  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितलं. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ पूर्णांक ६५ शतांश टक्के तर  2014-15 मधे  झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत बेचाळीस टक्...

December 9, 2025 1:36 PM

views 133

इंडिगो कंपनीने नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपात करावी असे डीजीसीए चे निर्देश

इंडिगो कंपनीची विमानउड्डाणं रद्द झाल्यानं ३ तारखेपासून नागरी हवाईसेवेत झालेल्या खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडीगो विमान कंपनीला त्यांच्या वेळापत्रकात विमान उड्डाणांमध्ये पाच टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः अधिक मागणी आणि अधिक वारंवारता असलेल्या उड्डाण...

December 9, 2025 1:33 PM

views 84

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील  आयात कर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे, अशी टीका विरोधकांन...

December 9, 2025 9:55 AM

views 85

वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक – प्रधानमंत्री

भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे, आणि वंदे मातरम् हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा झाली, त्यावेळी मो...

December 9, 2025 9:48 AM

views 48

विमान वाहतुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही – केंद्रीय विमान वाहतूकमंत्री

विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्याच्या सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते.   उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे. सरकारनं हे प्रकरण गांभीर्याने ...