December 16, 2025 1:08 PM

views 38

विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

आज विजय दिवस आहे. १९७१ला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विजयात आपलं बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रति असलेली त्यांची निष्ठा देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असं राष्ट्रपती आपल्या समाज म...

December 16, 2024 1:46 PM

views 110

आज देशभरात ‘विजय दिवस’ साजरा

विजय दिवस आज साजरा होत आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत ९३ हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्करली, दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली. यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली.   या विजयाची आठवण म्हणून आज देशभरात सैन्यदलाच्या छावण्यांसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र ...