December 11, 2025 7:05 PM

views 64

ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर

मुंबईतल्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. गेली अनेक वर्ष ओसी, म्हणजेच भोगवटापत्रापासून वंचित असलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.   या योजनेमुळे या इमारतींना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही, घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून सहज कर्ज मिळेल, घरांना योग्य किंमत मिळेल, आणि पुनर्विकासात या इमारतींना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. त...

August 27, 2025 3:41 PM

views 58

पालघर जिल्ह्यात इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा मागील भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्य़ा सुटका आणि बचाव कार्य करत आहेत.   आतापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही इमारत अनधिकृत होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली होती अशी माहिती वसईविरार महापालिका आयुक...