राष्ट्रीय

July 30, 2024 8:53 PM

views 48

साडेचार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सरकार साडे चार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. भारत ही कोविडनंतर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्या म्हणाल्या. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ...

July 30, 2024 8:39 PM

views 37

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या...

July 30, 2024 2:42 PM

views 18

आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्या- डॉ. अरुण गोयल

आजाराचं निदान आणि त्यासाठीच्या उपचारपद्धतींपेक्षा आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्यायला हवा असं आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अरुण गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते.   डॉ. गोयल यांच्या अध्यक्षतेख...

July 30, 2024 1:27 PM

views 28

आगामी काळात भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवणार- एस. जयशंकर

भारत आगामी काळात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवेल, या दोन देशातला संघर्ष निवळण्यासाठी हा संपर्क महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. जपानमधल्या राष्ट्रीय क्लबमध्ये, वार्ताहरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या महिन्यातल्या युक्रेन दौऱ्याव...

July 30, 2024 1:22 PM

views 17

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उभारणी

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांचे ७२ हजार पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आल्याचं माहिती केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे पात्र कर्जदारा...

July 30, 2024 1:05 PM

views 46

रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात ठरलं अपयशी – पियूष गोयल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर आल्यानंतर देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवलं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

July 30, 2024 1:28 PM

views 45

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. त्यावर गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा  सुरु आहे.

July 30, 2024 10:04 AM

views 37

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांच्या खाली – रोजगार मंत्री

केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असून येत्या काही वर्षात हा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा विश्वास श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. येत्या 5 वर्षांत 4 कोटीपेक्षा जास...

July 30, 2024 9:32 AM

views 39

दहशतवाद्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा क्वाड गटातील परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

दहशतवाद्यांकडून सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा इशारा क्वाड गटातील चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. त्याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील दहशतवादी संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.   लष्कर- ए-तैयबा, जैश-ए महंमद तसं...

July 30, 2024 9:19 AM

views 40

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.