डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे – मंत्री पियूष गोयल

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं. W.I.R.C अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक कौन्सिलच्या ३८ व्या परिषदेत, ‘विकसित भारत : २०४७’ या विषयावर गोयल काल बोलत होते. भारताच्या वाढीचा दर सात टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे, भारत हे जगाचं आशास्थान असल्याचं गोयल म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा