डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 26, 2024 3:28 PM | tsunami

printer

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण झाली. या त्सुनामीमुळे तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटांजवळ ९ पूर्णांक १ रिक्टर स्केलच्या भूकंपांमुळे आलेली त्सुनामी, ही इतिहासातल्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा