डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 28, 2024 2:22 PM

printer

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर

 
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर पडला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात काल बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. काल दिवसअखेर मोमीनुल हक ४०, तर मुशफिकूर रहीम ७ धावांवर खेळत होते. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-० नं आघाडीवर आहे.
 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा