डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत-बांगलादेशदरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना

भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत पहिली कसोटी जिंकत मालिकेत एक शुन्यनं आघाडीवर आहे. या सामन्यासाठी पहिल्या कसोटीचा संघ भारतानं कायम ठेवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा