December 26, 2024 3:28 PM
भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण
भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण झाली. या त्सुनामीमुळे तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्य...