March 25, 2025 7:56 PM
भारताला आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांकांचं महत्त्वाचं योगदान – मंत्री किरेन रिजिजू
भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे असं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आ...