November 3, 2024 11:35 AM
देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भार...