April 9, 2025 3:26 PM
शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही: राज्यपाल सी पी राधाकृष्णन
समाजात शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्र बनण्याचं ध्येय गाठता येणार नाही, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. उद्या साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंतीच्य...