डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापुरात आज १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक झाली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी १२ मार्चला विधानसभा अधिवेशनादरम्यान विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकांपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची महायुतीच्या नेत्यांची भाषा निवडणुकीनंतर बदलल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा