संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं.
Site Admin | April 5, 2025 11:21 AM | अर्थसंकल्पीय अधिवेशन | रिजीजू | संसद
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं.
गोपनीयता धोरण | कॉपीराइट © 2025 बातम्या ऑन एअर. सर्व हक्क राखीव
शेवटचे अद्यावत: 7th Apr 2025 | अभ्यागतांना: 1480625