हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधल्या गढवा इथं केली. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसभेला संबोधित करताना बोलत होते.
Site Admin | November 4, 2024 8:12 PM | Jharkhand | PM Narendra Modi
हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली – प्रधानमंत्री
