डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 29, 2024 2:52 PM | EAM S Jaishankar

printer

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि या कृतींचे परिणाम त्या देशाला नक्कीच भोगावे लागतील, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  बोलत  होते.  पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणं  आणि दहशतवादाशी दीर्घकाळापासून असलेली संलग्नता सोडणं  या दोनच  मुद्यांवर भारत-पाक  दरम्यान चर्चा  होऊ  शकते,असं जयशंकर म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा