लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी रचलेल्या खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक नाशिक इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते.
Site Admin | August 13, 2024 4:11 PM | Uday Samant
खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा – मंत्री उदय सामंत
