केरळ आणि आसाम या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राज्यांना महाराष्ट्र शासनानं प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. केरळ आणि आसाम या राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाईल.
Site Admin | August 7, 2024 11:31 AM | Kerala
केरळ आणि आसाम या राज्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर
