विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून आतापर्यंत अवैध वस्तू आणि रोख रकमेच्या स्वरुपात सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के रवीकुमार यांनी अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत
Site Admin | October 20, 2024 6:52 PM | #विधानसभा निवडणूक | झारखंड
आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त
