ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात १ हजार १०० कामं मंजूर असून ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
Site Admin | December 18, 2024 8:43 AM | Jaljeevan Mission | Maharashtra
नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ योजना योजना सुरू
