डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताचा झिम्बाव्वेवर ४२ धावांनी विजय

पाचव्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाव्वेचा ४२ धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिकाही ४-१ अशी जिंकली. या सामन्यात झिम्बाव्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं संजू सॅमसन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. विजयासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना, झिम्बाव्वेचा डाव १८ षटकं आणि ४ चेंडुतच १२५ धावांत आटोपला. भारताच्या वतीनं मुकेश कुमार यानं सर्वाधिक ४ गडी बाद केले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा