डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर ५२ धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या कानपूर क्रिकेट कसोटीमध्ये आजच्या अखेरच्या दिवशी बांग्लादेशचा संघ आपला दुसरा डाव २ बाद २६ धावांच्या पुढे सुरू करेल. भारताच्या आर अश्विननं हे दोन्ही गडी बाद केले. तत्पूर्वी; दोन दिवसांनंतर काल खेळ पुन्हा सुरू झाल्यावर बांग्लादेशनं १०७ धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला आणि सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतानं ९ गडी बाद २८५ धावांवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा