डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गडचिरोलीत वाघांच्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीत वाघांचे हल्ले रोखण्यासाठी 3 महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये, गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नगिरकांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर आदींचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा