डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 21, 2024 7:56 PM | CM Eknath Shinde

printer

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळेच राज्यात उद्योग आले – मुख्यमंत्री

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा