डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नव्या फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे परिषद

ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे, कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ञांनी आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आयोजित परिषदेत अधोरेखित केली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही परिषद होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा