बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.
Site Admin | February 5, 2025 10:51 AM | #बीड | आक्रोश मोर्चा | ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा
बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
