डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राजस्थानात मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू

राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून; त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण भाग, सवाई माधोपुर, दाऊसा, करौली, गंगापुर आणि भारतपूर या जिल्ह्यात; प्रशासनाने सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा