डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 2, 2024 8:23 PM | Telangana

printer

तेलंगणामध्ये अतिवृष्टीमुळं १६ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये अतिवृष्टी मुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री डी श्रीधर बाबू यांनी आज हैदराबादमध्ये प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यपेटच्या काही भागांत  परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस आणि संबंधित घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना सरकारने तात्काळ मदत जाहीर केली आहे, असं डी श्रीधर बाबू यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा