डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 24, 2024 10:04 AM

printer

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दारु दुर्घटनेवरू काँग्रेसवर टीका

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडूतील विषारी दारु दुर्घटनेवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या दुर्घटनेत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 200 हून अधिक लोक अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत, परंतु काँग्रेसने याविरोधात एक शब्दही उच्चारला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुठे आहेत? असा प्रश्न करुन त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा