महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध            गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित            नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना            देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस            अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट           

Feb 02, 2023
8:39PM

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या अंतिम टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाकडून ११० धावांचं आव्हान

@BCCIWomen
तिरंगी टी ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज दक्षिण अफ्रिकेत ईस्ट लंडनमधे बफेलो पार्क इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेपुढं विजयासाठी ११०  धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. हरलीन देओलच्या ४६  धावांच्या खेळीमुळे भारताला निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून १०९ धावा करता आल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं २१, तर दिप्ती शर्मानं नाबाद १६ धावा केल्या. वेस्ट इंडीज हा या तिरंगी मालिकेतला तिसरा देश आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1