महत्वाच्या घडामोडी
अवयव दानाचं महत्त्व, नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचा गौरव, सौर ऊर्जेला प्रोत्साहन, इत्यादींवर मन की बात च्या ९९ व्या भागात प्रधानमंत्र्यांचा संवाद            एकेकाळी ईशान्य प्रदेश नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जात होता, पण आता हा प्रदेश विकास कार्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ओळखला जातो - प्रधानमंत्री            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर            पहिल्या ‘दिल्ली-धरमशाला-दिल्ली’ विमान सेवेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांनी दाखवला हिरवा झेंडा            जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताची मुष्टी योद्धा निखत झरीन हिनं ५० किलो वजनी गटात पटकावलं सुवर्ण पदक           

Nov 05, 2019
2:18PM

शेतातल्या पिकांचे अवशेष जाळल्याच्या आरोपावरुन उत्तरप्रदेशातल्या २९ शेतकऱ्यांना दंड

आकाशवाणी
उत्तरप्रदेशात मुजफ्फरनगरमधल्या २९ शेतकऱ्यांना शेतातल्या पिकांचे अवशेष जाळल्याच्या आरोपावरुन प्रशासनानं प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वायू प्रदुषणाला कारणीभूत असलेले पिकांचे अवशेष न जाळण्याबद्दल पूर्व सूचना दिली होती, असं अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अरविंद सिंग यांनी म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1