महत्वाच्या घडामोडी
मुंबई इंडियन्सने पटकावलं पहिल्या महिला प्रिमियर लीगचं विजेतेपद            अवयव दानाचं महत्त्व, नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचा गौरव, सौर ऊर्जेला प्रोत्साहन, इत्यादींवर मन की बात च्या ९९ व्या भागात प्रधानमंत्र्यांचा संवाद            एकेकाळी ईशान्य प्रदेश नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जात होता, पण आता हा प्रदेश विकास कार्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ओळखला जातो - प्रधानमंत्री            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर            पहिल्या ‘दिल्ली-धरमशाला-दिल्ली’ विमान सेवेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांनी दाखवला हिरवा झेंडा           

Oct 12, 2019
8:33PM

उत्तर प्रदेशात बोट उलटून ४ जण बेपत्ता

आकाशवाणी
उत्तर प्रदेशात संत कबीर नगर जिल्ह्यात धनघाट पोलिस ठाणे क्षेत्रात घाघरा नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात 4 महिला बेपत्ता झाल्या आहेत. या बोटीतून 15 जण प्रवास करत असताना नदीच्या मध्यावर ही बोट उलटली.

आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले असून अद्याप बचावकार्य सुरु आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1